ब्राझील व भारततील वनांचा ऱ्हासहोण्याची करणे कोणती

 ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत.

भारत व ब्राझील या दोन्ही देशांत वाढत्या लोकसंख्या ला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे.

निवासासाठी जागा  उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात आहे.

ब्राझील मध्ये 'रोका ' आणि भारतात 'झूम'  यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जात आहे  

लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनांतील झाडे तोडली  आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप