ब्राझील व भारततील वनांचा ऱ्हासहोण्याची करणे कोणती
ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत.
भारत व ब्राझील या दोन्ही देशांत वाढत्या लोकसंख्या ला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे.
निवासासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात आहे.
ब्राझील मध्ये 'रोका ' आणि भारतात 'झूम' यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जात आहे
लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनांतील झाडे तोडली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा