पोस्ट्स

कथा. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मृत्यूनंतर

' मरणात  खरोखर जग जगते...'. वारंवार वाचणार्याला या वाक्यात विरोधाभास आठवले . मरणामुळे जगातल्या व्यक्ती नामशेष होतात, स्मृतीतून देखील त्या नाहीशा होतात.परंतु येथे कवी म्हणतो की, मरणाने तर जगातील व्यक्ती जगतात. खोल विचार केला तर त्याचे म्हणणे खरे आहे! मरणानंतर च माणसाला अमर पद मिळते . परंतु सामान्य माणूस मृत्यूनंतर विसरला जातो. पण सत्कार्यसाठी मरण आले , तर त्यामुळे मनुष्य अमर होतो.      पण हे अमर पद  मिळवण्यासाठी माणसाला त्याग करावा लागतो , त्याशिवाय कीर्ती मिळत नाही.चंदन स्वतः झिजते व दुसऱ्याला सुगंध देते. सर्वस्वाचा त्याग चा नव्हे तर  आत्मयज्ञ करायला माणसाने तयार राहिले पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे । या सामर्थ्य च्या उक्तीतही हीच गोष्ट सांगितली आहे. मृत्यू मुळे शरीराने मनुष्य नाहीस झाला , तरी त्याने केलेल्या बहुमोल कार्यासाठी तो कीर्ती रूपे तो जिवंत राहतो. संभाजीने धर्मा साठी मृत्यू परकरला , लोकमान्य टिळक , महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सारख्या त्यागी देशभक्तांच्या प्रचंड देश कार्यामुळे आज त्यांच्या स्मृती आपण अहनिर्षं जगवितो आहोत. मृत्...

एक हाताचा अंतर

         एक हाताचा अंतर         आज कोरोना असल्याकारणाने आपण सर्व जण खूप सारे अंतर ठेवून जगात आहो, पण आपण जर का आठवले तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल ती म्हणजे अंतर आणि आपले नाते हे फार पूर्वीचे आहे. फक्त ते आपल्या लक्षात नाही, ज्यावेळेला आपण सर्व शाळेत शिक्षण घेत होतो तेव्हा आपल्याला शिकवलं जायचे की आपण रांगेमध्ये उभे राहताना एक हाताचा अंतर ठेवायला  पाहिजे जे ने करून आपला इतरांना त्रास होणार नाही. पण आपण सर्व बाल वयात असायचो त्या कारणाने आपल्याला भीती वाटायची कारण ही तसच आहे भीती वाटण्याचे कारण आपण कधीही खूप अंतर ठेवून जीवनाच्या प्रवासाला सुरवात केलेली नाही, आई च्या कुशीत असल्यामुळे अंतर हे आपल्याला नकोच होतं, आई सोडत नाही तर लगेच बाबा असल्याचे आणि बाबांनी जर सोडलं तर भाऊ किंवा बहीण ही नक्कीच असल्याचे त्यामुळे शाळेत नवीन गेल्यावर शिक्षिका किंवा शिक्षक आपल्याला सांगायचे की एक हाताचा अंतर ठेवा रंगेल नीट उभे राहा, एक  हाताचा अंतर साधारणतः 2  फूट येईल आता नवीन ठिकाणी एवढे अंतर ठेवायचे म्हंटले तर कठीणच आहे राव,

प्रत्येक काम हे कर्म म्हणून कराव.

इमेज
खूप कठीण प्रसंग घडतात या जीवनात तरीही माणसाला जागावेच लागते कोणीही मरणाचं नाव घेत नाही कारण सगळ्यांना माहित आहे कि एक ना एक दिवस सगळ्यांनाच हे जीवन सोडून जायचे आहे. मंग थोडे दिवस आहे तर आपण मन मोकळ्या पनाणे का जगू नाही कारण जगण्यासाठी लढावं लागेल आणि लढण्यासाठी जगावं लागेल हे जीवन खूप सुंदर आहे, त्याचा जर आनंद घेतला तर नाही तर स्वर्ग हि स्म्शान आहे. मानेल त्यात सुख आणि न मानेल त्यात दुःख आहे. प्रत्येक काम हे कर्म म्हणून कराव.

आई

इमेज
                                                                              आई   जिचा सगळ्यांमध्ये सारखाच जीव असतो मंग लहान मुलगा असो कि मोठा मुलगा ती सगळ्यांना समान जीव  लावत असते.  आणि कोणालाही कोणत्याही गोष्टीची कमी पडू नाही याची  दक्षता घेत असते. कधीही कोनात भेदभाव करत नाही. पण तिच्याच वाटेल दुःखाचे काटे का येतात हेच समजत नाही. लहानपणी  सगळ्यांना हवी असणारी आई मोठ्यापणी  नकोशी का होती. याचा कधी कोणी विचार का करत नाही. प्रत्येक वेळेला आई चुकेल असं खरंच असतं  का आपली तयारी नसते तीला समजून घेण्याची एखाद्या मुलींसाठी आपण आई ला दुखावतो हे किती पत  योग्य आहे. एखाद्याला ज्यास्त जीव लावला कि त्याचा अतिरेक होतो . आणि तेच प्रेम जीवावरती येते. लहानपणी हवंहवंस वाटणार प्रेम हे मोठ्यापणी नकोनकोसे होते. याला सर्वस्वी प्रेम तर जबाबदार नाही ना. तिच्या...