पोस्ट्स

ऑक्टोबर २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी सुविचार. आपल्याला "किती" लोक ओळखतात ,

  मराठी सुविचार. . आपल्याला "किती" लोक ओळखतात, याला "महत्व" नाही.  तर ते आपल्याला " का " ओळखतात  याला "महत्व" आहे.

मराठी सुविचार. माझा माझ्यावर विश्वास आहे का? ......

 मराठी सुविचार.  माझा माझ्यावर विश्वास आहे का?  स्वतःवर विश्वास ठेवता येणे, हा यशस्वी होण्याच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. 

मराठी सुविचार. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

 मराठी सुविचार.  यशाकडे नेणारा  सर्वात जवळचा मार्ग  अजून तयार व्हायचा आहे.

मराठी सुविचार. उद्याचं काम आज करा, आणि आजचं काम आत्ताच करा.

  मराठी सुविचार.  उद्याचं काम आज करा,  आणि आजचं काम आत्ताच करा.

मराठी सुविचार..चांगल्या कामासाठी शत्रूचे ही कौतुक करावे..

 मराठी सुविचार.. चांगल्या कामासाठी  शत्रूचे ही कौतुक करावे..

मराठी सुविचार. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढेच कि, ...

  मराठी सुविचार.  अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढेच कि,  अपेक्षा माणसाला 'दुःखात' ठेवते,  आणि  समाधान माणसाला 'सुखात' ठेवते. 

मराठी सुविचार. जाळायला काहीच नसले, कि पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.

 मराठी सुविचार.  जाळायला काहीच नसले,  कि पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.

मराठी सुविचार. जीवनाला अखेरची रेषा नसते ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.

 मराठी सुविचार.  जीवनाला अखेरची रेषा नसते,  ते  क्षितिजासारखे रुंदावणारे आहे. 

मराठी सुविचार.. कासवाच्या गतीने का होईना पण रोज ....

 मराठी सुविचार..  कासवाच्या गतीने का होईना,  पण रोज थोडी थोडी प्रगती करा,  खूप ससे येतील आडवे,  बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. 

मराठी सुविचार... समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये .....

 मराठी सुविचार...  समजवण्यापेक्षा  समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण  समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासठी मनाचा मोठेपणा लागतो. 

मराठी सुविचार. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो..

 मराठी सुविचार.  भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो  रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो..

मराठी सुविचार . नेहमी तत्पर रहा बेसावध आयुष्य जगू नका...

 मराठी सुविचार .  नेहमी तत्पर रहा बेसावध आयुष्य जगू नका...

मराठी सुविचार.. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं

 मराठी सुविचार..  माणसाला  दोनच गोष्टी हुशार बनवतात  एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं 

मराठी सुविचार .. माणसाला स्वतः चा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतः ची इमेज बनवायला मात्र वेळ लागतो.

  मराठी सुविचार ..  माणसाला स्वतः चा फोटो काढायला वेळ लागत नाही पण  स्वतः ची इमेज बनवायला मात्र वेळ लागतो.

मराठी सुविचार.... आशा हि तेजश्री आहे.

 मराठी सुविचार... .* आशा हि तेजश्री आहे. * अनुभव हाच खरा शिक्षक आहे.  * प्रयत्न हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.   

मराठी सुविचार.. व्यवस्था हीच घराची शोभा असते.

 मराठी सुविचार..  * व्यवस्था हीच घराची शोभा असते. * मुल हा घरातील अलंकार आहे.  * शब्दांसारखं शस्त्र नाही, त्याचा वापर जपून करावा.  * हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे.  

मराठी सुविचार ... आपण जे पेरतो, तेच उगवते.

 मराठी सुविचार ...  *  आपण जे पेरतो, तेच उगवते.  * दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.  * सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र  लाभणे.

सुविचार . "जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो"

  सुविचार .  "जो काळानुसार बदलतो  तोच नेहमी प्रगती करतो"

सुविचार ..लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे आवडतात.

 सुविचार .. लोकांना सुंदर विचार नाही,  तर  सुंदर चेहरे आवडतात.

सुविचार ...... आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.

सुविचार.   आयुष्य बदलण्यासाठी  वेळ सर्वांना मिळते  पण  वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.

10 वी नंतर science विषय घेण्याचे फायदे

  10 वी नंतर शिक्षणाच्या मुख्य 4 categories आहेत. विज्ञान(Science) कला (Arts) वाणिज्य (Commerce)  प्रोफेशनल कोर्स(Independent Career Options)  10 वी नंतर विज्ञान (Science) 10 वी च्या नंतर विज्ञान हे जास्त आकर्षक विषय आहे. बरेच विद्यार्थी science विषय मिळवण्यासाठी इच्छुक असतात. कारण की Science विषय घेतल्यावर पुढे एक चांगले करिअर ऑप्शन्स मिळते.उदा, Engineering, Medical, Computer Science, ITआणि बरेच काही. विज्ञान विषया अंतर्गत भरपूर courses येतात ,आणि विध्यार्थ्यांना त्याच्या भविष्यातील करियर साठी जास्त करियर ऑप्शन्स उपलब्ध होतात. Science च्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना systematic study आणि भरपुर investigation करावे लागते. 10 वी नंतर science  चा अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांला Physics, Chemistry आणि Biology या मुख्य तीन विषयामध्ये करियर करू शकतात. Science क्षेत्रामध्ये कोणकोणते Subjects असतात? Physics Mathematics Chemistry Biology Computer Science / IT (Information Technology) Biotechnology English 10 वी नंतर science विषय घेण्याचे फायदे 10 वी नंतर science विषय घेण...

सुविचार ......!!!! आप जो करते हो उसका असर पुरी दुनिया पर होता है जो पुरी दुनिया करती है उसका असर आप पर होता है!

  आप जो करते हो  उसका असर  पुरी दुनिया पर होता है  जो पुरी दुनिया करती है  उसका असर आप पर होता है!

शेअर मार्केट मध्ये खरच खूप सारे पैसे कमावता येतात का? मला पडलेला प्रश्न?

 शेअर मार्केट मध्ये खरच खूप सारे पैसे कमावता येतात का? मला पडलेला प्रश्न? 

१० वी नंतर काय करावे आणि दहावी नंतर चे कोर्स

 तुम्हाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे १० वी नंतर आपण काय करावे? काय केल्याने आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळेल. आपण या गर्दीत हरवणार तर  नाही  ना . कारण आज खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाली आहे. योग्य मार्दर्शन नाही मिळाले तर आपल्या भविष्याचे काय होणार हा प्रश्न १० वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पडत असतो.  ज्यांना योग्य मार्ग दर्शन करणारे आहेत ते या मध्ये ज्यास्त गुंतत नाहीत......... .     दहावी ही  आपल्या पुढच्या करीयरची आणि शिक्षणाची महत्वाची आणि पहिली पायरी आहे दहावी नंतर शिक्षणाची निवड करताना  योग्य करा . त्यासाठी आपल्या सरांचे मार्गदशन घ्या. उच्च शिक्षित व्यक्तींचे  मार्गदर्शन घ्या. दहावी नंतर कोण-कोणते शिक्षणाचे प्रकार आहेत ते माहिती करून घ्या. आणि त्याच्या नंतर योग्य त्या मार्गाची निवड करा . बऱ्याच विध्यार्थ्यांना सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स याच्या व्यतिरिक्त शिक्षण घेण्याचे बरेच मार्ग पर्याय उपलब्धआहेत. महत्वाचे म्हणजे सध्या कोरोना मुळे सध्या शिक्षण हे ऑनलाईन चालू आहे. काही विद्यार्थ्यांना चागल्या प्रकारे शिक्षण उपलब्...

लोकसंख्या शाप कि वरदान

लोकसंख्या शाप कि वरदान    आज आपण विचार केला तर लोकसंख्या  मुळे आपण मागासलेले आहोत अशी ओरड आहे. पण खरच तस आहे का? हाच एक प्रश्न आहे.  आपण जर विचार केला तर जीवन जगण्यासाठी आपल्याला पोटभर अन्न व अंग भर कपडे पाहिजे आणि उन वारा पाउस या पासून रक्षण होण्यसाठी अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी ची नितांत गरज आहे.  पण ते आपल्याला मिळत नाही.  कारण काय तर लोकसंख्या,..........  साक्षरतेचे प्रमाण जेव्हा १०० % होईल तेव्हा मात्र हा प्रश्न राहणार नाही. कारण तेव्हा मात्र आपण तयार असू देशाला महासत्ताक बनवण्यासाठी ................... 

झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग

 आजच्या युगात प्रत्येकाला वाटत असते कि, झटपट श्रीमंत झालो  पाहिजे. आणि ते पण होता येते. तेही काहीही न करता  गरज आहे ते फक्त योग्य निर्णय घेण्याची जर तुम्हा निर्णय घेता येत असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.  तर आपल्याला झटपट श्रीमंत कस होता येईल.  एक तर शेयर मार्केट चे योग्य माहिती घेयून आपण झटपट श्रीमंत होऊ शकतो. दुसरे म्हणजे एक रुपया खर्च न करता   

आता घ्या चार लाखाचे अनुदान, विहीर करण्यासाठी

 शेतीला बाराही महिने पाणी मिळावे, यासाठी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला विहीर हि योजना शासनाने आणली आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत असलेल्या या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी चार लाख ( 4 lac ) रु अनुदान देण्याची घोषणा काही महिन्यापूर्वी  औरंगाबादचे पालकमंत्री तथा रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी केली होती.  या अनुषंगाने आता शेतकऱ्यांकडून विहिरीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे.  काय आहे योजना    कृषी विभागाने 'मागेल त्याला शेततळे' हि योजना आणली होती.  शेततळ्याच्या आकारानुसार अनुदानाची रक्कम ठरविण्यात आली होती.  आता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत' मागेल त्याला विहीर' या योजनेची घोषणा रोहयोमंत्र्यांनी केली.  ग्रामसभेकडून ठराव घेतल्यानंतर पंचायत समितीकडे यासाठी अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यास विहीर मंजूर होते. *अर्ज कसा कराल  रोहयोंतर्गत ज्या शेतकऱ्यास शेतात विहीर खोदायची आहे, त्याने सर्वप्रथम ग्रामपंचायत कडे अर्ज करावा या नंतर हा ग्रामसभेत ठराव मंजूर  झाल्यानंतर या ठरावासह पंचायत समितीकडे अर्ज करावा लागतो....

`अल्पवयीन मुलांचे बँक खाते आणि PAN CARD

 आयकर कायद्यानुसार, अल्पवयीन व्यक्ती देखील PAN CARD  साठी अर्ज करण्यासाठी पत्र असते. PAN CARD साठी निश्चित अशी वयोमर्यादेची आत नाही. असे PAN CARD अल्पवयीन मुलांसाठी ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येईल. अल्पवयीन व्यक्तीने आपल्या गुंतवणुकीचे वारसदार व्हावे, असे वाटत असेल तर त्यासाठी PAN CARD अनिवार्य आहे. मुलांच्या नावावर गुंतवणूक करू इच्छिता, तेव्हा PAN CARD आवश्यक आहे.   अनेकदा अल्पवयीन मुलाना मालमत्तेमध्ये वाटा दिला जातो. त्यांच्या नावाने काही व्यावसायिक उलाढाली दाखवल्या जातात. अल्पवयीन मुल कमावते असल्यास, त्यांचे उत्पन्न अंतर्गत त्यांच्या पालकांच्या उत्पन्नाशी जोडले जाईल. तथापि, कमावलेली रक्कम करपात्र असेत तर पालकांना आयकर रिटर्न देखील भार्वे लागेल.   अल्पवयीन व्यक्तीचे PAN CARD काढण्यासाठी एक अर्ज करावा लागतो.   * मुलांच्या जन्म तारखेचा पुरावा  *आई आणि वडिलांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा आवश्यक आहे. * या सोबतच अर्जदाराचा पत्ता आणि त्यांचा ओळखीचा पुरावा गरजेचा आहे.  * अल्पवयीन मुलाचं वडिलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायविंग लायसे...