पोस्ट्स

मे १५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

epepar

  lokmat e paper sakal e paper Eenadu e paper Sakshi e paper Sandesh e paper Times Of India e paper Loksatta e paper Dainik Bhaskar e Paper      

Top College in Aurangabad (MH) city- Rural/Urban

Devgiri college       top college in aurangabad top Engineering college in aurangabad Top Science College in aurangabad list of college collegedekho राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय.  udise_ 27190113532    वर्ग 1 ली ते 12 वी         प्रवेश  सुरू आहे.  जून 2022-23 साठीचे  कला / वाणिज्य/ विज्ञान .  पत्ता :-  हरसूल,अंबरहिल, जटवाडा रोड, ओहर, औरंगाबाद   HM ( जाधव सर ) contact:- 9049442444 / 9420467388   कागदपत्र  3.5x4.5 आकाराचा फोटो 4 ( पासपोर्ट साइज फोटो ) 1) मूळ टि.सी.   व  झेरॉक्स 2 प्रती    2) आधार कार्ड   झेरॉक्स 2 प्रती  3) मूळ  मार्कशीट व  झेरॉक्स 2 प्रती  4) जातीचे प्रमाणपत्र  व झेरॉक्स 2 प्रती  5) उत्पन्नाचा दाखला  6) राहवासी पुरावा ( लाइट बिल , टेलिफोन बिल, गॅस पासबूक, ) 7) बँक पासबूक व झेरॉक्स 2 प्रती  ( विद्यार्थ्याचे नसेल तर आई किंवा वडिलांचे )

IFSC CODE

IFSC CODE  

समाज कल्याण वेब साईट

  समाज कल्याण वेब साईट समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे समाज कल्याण विभाग लातूर

प्राकृतीक भूगोलात भुरुपशास्त्राचे स्थान

 प्राकृतीक भूगोलात  भुरुपशास्त्राचे स्थान   भुरुपशास्त्र -  प्राकृतिक भूगोलाची मुख्य शाखा आहे.  पृथ्वी वरील भुरुपांचे शास्त्रीय दृष्टीकोण अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भुरुपशास्त्र होय.  अभ्यास विषयी  : डोंगर, दर्‍या, पर्वत, पठारे, मैदाने, टेकड्या, भूकंप, ज्वालामुखी, वाळवंटे,नद्या, भुहालचाली, हिमनद्या  किनारे, भूमिगत जल इये. घटकांचा अभ्यास केला जातो.  ज्या शास्त्रात भुरूपांच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला जातो त्यास भुरुपशास्त्र  असे म्हणतात.  GEO - EARTH            - भू  MORPHE- FORM     - रूप                     भू + रूप+ शास्त्र =   भुरुपशास्त्र  LAGAS - LOGY      -शास्त्र       * "भुरुपांचा तुलनात्मक अभ्यास आणि त्यांना निर्माण करणार्‍या कारकांचा विश्लेषणात्मक अभ्यास म्हणजे भुरुपशास्त्र  होय". (एस. डब्ल्यु. वुलरीज ) 

प्राकृतिक भूगोलाचे महत्व

प्राकृतिक भूगोलाचे महत्व         भूगोलाच्या अभ्यासामुळे मूळ उगम प्राकृतिक भूगोलाच्या घटकांच्या वर्णणातून होतो. पर्वत पठारे, मैदाने, टेकड्या, कडे, दर्‍या, सागरतळ यांची निर्मिती कशी  झाली. त्यांच्या रचना मध्ये कोणती वैशिष्टे आहेत व त्यांची उपयुक्तता काय आहे. प्राकृतिक भूगोलात अभ्यासले जाते. म्हणजेच अनेक प्राकृतिक नैसर्गिक घटकांचा एखादा भूप्रदेशावर एकत्रितपणे प्रभाव पडत असतो व त्या घटकांमुळे प्रदेशचे स्वरूप, प्रदेशवरील भुयाकारची रचना बदलात जाते. निसर्गाच जणू चित्रकार बनतो. 'प्राकृतिक भूगोल' हे भूपृष्ठावर विविध वैशिष्ठ्यांचा व त्यांचा क्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. हे एम. यीटस 1967 यांनी स्पष्ट केले आहे.       

Benefits of Neem

 You too will be amazed at the benefits and medicinal properties of neem! Neem leaves are very important in Ayurveda. The use of Indian Lilac cures many ailments. Neem leaves are bitter but have antibacterial, antifungal and antiparasitic properties, which make them very special. In India, neem is commonly referred to as 'village medicine'. It has many qualities. Neem tree is a tree, every part of which is good for some ailment. In Indian Vedas, neem is used as a medicine for all kinds of ailments. Neem is said to be the antidote to all diseases. There are two types of neem. One is sweet neem and the other is bitter neem. Both have medicinal properties. But bitter neem has more medicinal properties than sweet neem. Modern research has shown that no one can grasp the medicinal properties of neem. Benefits of Neem

Chhatrapati Shahu Maharaj, Rajarshi Shahu Maharaj,

 Shahu Bhosale (June 26, 1874 - May 1922) Chhatrapati Shahu Maharaj, Rajarshi Shahu Maharaj,                   Shahu of Kolhapur and 4th Shahu               Known as, he was an Indian social reformer and Chhatrapati of Kolhapur Sansthan (between 1884-1922). During the British rule, Shahu Raja made efforts to bring justice to the common people and for the social upliftment of the Bahujan Samaj. He gave impetus to the social transformation. Maharaj was given the title "Rajarshi" by the Kurmi community of Kanpur. Maharashtra is called "Phule - Shahu Ambedkar's Maharashtra" as it has the ideological legacy of three major social reformers.

छत्रपती शाहू महाराज

  शाहू भोसले( जून २६ इ.स. १८७४ - मे इ.स. १९२२ )      छत्रपती शाहू महाराज ,  राजर्षी शाहू महाराज ,                    कोल्हापूरचे शाहू  व  चौथे शाहू                 नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय   समाजसुधारक  व   कोल्हापूर   संस्थानाचे   छत्रपती   (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी   दलित (अस्पृश )व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख   समाजसुधारकांचा   वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास   " फुले - शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र "असे म्हणतात...

तोरणगडावर विजय..

   इ.स.१६४७   मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला    तोरणगड    जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले.   त्याच साली शिवाजीराजांनी  कोंढणा  सिंहगड  , आणि    पुरंदर    हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी    राजगड  असे ठेवले   शिवाजीराजांच्या यशस्वी स्वाऱ्या बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन    फत्तेखान  नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी   पुरंदरावर    फत्तेखानाचा पराभव केला.   बाजी पासलकर    सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला. शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख...

छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

  छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजीराजे भोसले                  (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे  मराठा साम्राज्याचे संस्थापक  होते. विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध तसेच युरोपियन शक्तींशी संघर्ष करून  रायगड  ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले. इ.स. १६७४ मध्ये शिवरायांचा मराठा साम्राज्याचे 'छत्रपती' म्हणून राज्याभिषेक झाला                  शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे  तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक किल्लेही उभारले. राज्यकारभारात तत्कालीन रूढ अ...