प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करिअर खूप महत्वाचे आहे. विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांचे करिअर निवडतात. बहुतेक विद्यार्थी परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी परीक्षेच्या तयारीत व्यस्त असतात. काही विद्यार्थी स्वप्नातील नोकरी मिळविण्यासाठी परीक्षेची तयारी करतात. 12 वी नंतर काय करावे? हा प्रश्न सर्वांना पडतो. याचे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे.
तर काही देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी परीक्षा देतात. या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी विद्यार्थी परिश्रमपूर्वक काम करतात. कठोर परिश्रमानंतर विद्यार्थ्यांना यश मिळते.👰👰
जोपर्यंत विद्यार्थी दहावीत शिकतो तोपर्यंत त्याला सर्व विषय अनिवार्य असतात, म्हणजेच त्याला सर्व विषयांचा अभ्यास शाळेनुसार करावा लागतो. पण जेव्हा विद्यार्थी अकरावीच्या वर्गात जातात तेव्हा ते त्यांच्या आवडीचा प्रवाह निवडतात. दहावीत चांगले गुण मिळवणारे बहुतांश विद्यार्थी विज्ञान शाखेची निवड करतात. विज्ञान, वाणिज्य, कला असे तीन प्रवाह आहेत. बारावीची परीक्षा संपली की बारावी नंतर काय करावं आणि काय करू नये , विद्यार्थी 12वी उत्तीर्ण होतात तेव्हा त्यांना वाटतं की 12वी नंतर काय करायचं म्हणजे 12वी नंतर आपल्या चांगल्या करिअरसाठी काय करायचं. हेच मुलांच्या मनात असतं.
जे विद्यार्थी वकील, एचएम, पॉलिटिक्सला त्यांच्या निश्चित भविष्य म्हणून बघतात, ते कला शाखेची निवड करतात.
आम्ही तुम्हाला काही लिंक देत आहोत त्यात तुम्हाला योग्य ते मार्ग दर्शन होईल.
https://www.nitinsir.in/12-vi-nantar-kay-karave/
https://jivanmarathi.com/12-%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/
https://www.marathihq.com/career-guidance-after-12th-in-marathi/
https://marathi.webdunia.com/article/career-guidance-marathi/what-to-do-after-12th-career-options-after-class-12th-122060700064_1.html
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा