पोस्ट्स

Reliance share price: अब क्या होगा रिलायंस के शेअर का?

 New Delhi: The shares of the country's most valuable company Reliance Industries (Reliance Industries) saw a heavy decline today. Shares of the company fell nine percent to Rs 2365.00 during trading on BSE. However, it improved somewhat later. Shares of this company led by Mukesh Ambani, the second largest tycoon of India and Asia, were trading at Rs 2410.95 with a fall of 7.06% at 3:30 pm. The government has decided to increase the export duty on petroleum products. Due to this, the shares of oil refining and marketing companies saw a sharp decline today. In a notice issued by the Finance Ministry on Friday, the export duty on petrol, diesel and aviation fuel has been increased. The government has imposed a cess of Rs 23,250 per barrel on domestic crude production. The increase in export duty and new taxes will affect the earnings of refining companies like Reliance Industries and Nayara Energy. Along with this, MRPL, ONGC, Oil India and Vedanta will also be affected. Shares of r...

9 September in History- ९ सप्टेंबर दिनविशेष –

  महत्त्वाच्या घटना: २००९ : ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी ’दुबई मेट्रो’चे उद्‍घाटन झाले. २००१ : व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर दिग्दर्शित ’मॉन्सून वेडींग’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ’गोल्डन लायन’ पुरस्कार मिळाला. १९९७ : सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसे याला बुद्धिबळातील सर्वोच्‍च असा ’ग्रँडमास्टर’ किताब देण्याची घोषणा जागतिक बुद्धिबळ महासंघाने केली. १९९१ : ताजिकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले. १९९० : श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली. १९८५ : मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसर्‍यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करुन विक्रम केला. १९४५ : दुसरे चीन जपान युद्ध – जपानने चीनसमोर शरणागती पत्करली. १९३९ : मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमामधे ’प्रभात’चा ’माणूस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. फिल्म जर्नॅलिस्टस असोसिएशनने १९३९ सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असा बहुमान त्याला दिला. १८५० : कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१ वे राज्य बनले. १८३९ : जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र काचेच्या पट्टीवर ...

इतिहास विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन

 वर्तमान काळातील विद्याथीचा  इतिहास विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक बनविणे, ऐतिहासिक साधने व वस्तू यांच्या संरक्षणासंबंधी जाणीव निर्माण करावे व त्यांच्या  जतनाबाबतचे महत्व पटवून देणे, पर्यावरण संरक्षण बाबत जाणीव जागृती विकसित करणे, देशातील बदलत्या काळानुसार प्रगतीची दिशा दाखविणे या सारख्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. देशाचा भावी नागरिक हा देशाच्या वर्ग खोल्यामधून परिपुष्ट होत असतो ह्याचे भान ठेवून विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत आशा आकांशा आणि उज्ज्वल भविष्य घडविण्याची भूमिका या अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्यात आलेली आहे. इतिहासाची व्यावसायिक उपयोजिता आणि वर्तमानाचे भान ठेवून भविष्याकडे उत्तुंग झेप घेण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यामध्ये निर्माण होईल अशी खात्री वाटते.   

माध्यमिक स्तरावरील इतिहासाचा अभ्यासक्रम

 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ व राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० या नवीन शैक्षणिक आराखड्यानुसार आणि राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा २००९ प्रमाणे महाराष्ट्र उच्च शिक्षण मंडळाने  विद्यार्थी केंद्रित शिक्षण या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता १२ वी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाची रचना व मांडणी आकर्षक पद्धतीने केली आहे. या या अभ्यासक्रमात १० गाभाघातक, मुल्ये, इतिहास अध्ययन व अध्यापनाची उद्दिष्ट्ये, जीवन कौशल्ये यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.  आजपर्यंत उपयोजित इतिहास या विषयाबद्दल फारसे लिखाण झालेले नव्हते म्हणून मंडळाने हा एक नवा धाडसी निर्णय व विचार प्रत्यक्षात  अमलात आणलेला आहे. आजच्या स्पर्धा युगात उप्यीजीत अभ्यासक्रमातून भूतकाळातील घटनांच्या पार्श्वभूमीवर वर्तमानाला सामोरे जाण्याची आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. तसेच जागतिकीकरण, निकोप राष्ट्रवाद,स्त्री - पुरुष समानता, अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध  सक्षमपणे उभे राहण्याची वृत्ती आणि संगणक व स्पर्धाला  सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे हेच नवीन अभ्यासक्रमाचे मुख्य उद...

अंत नसलेल्या गोष्टीचा अंत

अंत नसलेल्या गोष्टी चा अंत कसा करायचा हाच खरा प्रश्न आहे,  पण या जगात प्रत्येकाचा अंत निच्छित आहे.  आता पर्यंत जर अंत नसलेली एखादी गोष्ट असेल तर ती फक्त ब्रम्हांड च आहे.  कि जिचा अंत निच्छित झालेला  नाही. ती अनंत आहे. पण तिला हि कुठे तरी अंत असेल  कारण या विश्वात प्रत्येकाचे एक आयुष्य आहे. जे कधी ना कधी संपणार आहे.  त्या मुळे या विश्वात या ब्रम्हांडाचा हि अंत सापडेलच,   फक्त शोध घेण्याची गरज आहे. आणि  ती शोध घेण्याची  सवय माणसाला काही करता शांत बसू देत नाही.  माणसाने शोध घेऊन पृथ्वीचा अंत कसा होणार या बद्दल  तर्क वी तर्क जोडले आहेत. पण खरे कारण आणखी समोर आले नाही  कि, या पृथ्वीचा अंत कसा होणार  प्रगती करण्याच्या नादात आपणच  या पृथ्वीचा अंत  करतो कि काय असा प्रश्न पडला आहे. कारण आपली संशोधन करण्याची  जी गती आहे.  ती फार अफाट आहे.  आपण फार कमी वेळेत खूप काही शोधून काढू शकतो.  आपले प्रगत विज्ञान हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.  आपण करत असलेले प्रयोग खरच माणसाच्या गरजेचे आहे का ? कि खरच मानवाला...

Shani Chalisa (शनि चालीसा )

॥ दोहा ॥ जय गणेश गिरिजा सुवन, मंगल करण कृपाल । दीनन के दुख दूर करि, कीजै नाथ निहाल ॥ जय जय श्री शनिदेव प्रभु, सुनहु विनय महाराज । करहु कृपा हे रवि तनय, राखहु जन की लाज ॥ ॥ चौपाई ॥ जयति जयति शनिदेव दयाला । करत सदा भक्तन प्रतिपाला ॥ चारि भुजा, तनु श्याम विराजै । माथे रतन मुकुट छबि छाजै ॥ परम विशाल मनोहर भाला । टेढ़ी दृष्टि भृकुटि विकराला ॥ कुण्डल श्रवण चमाचम चमके । हिय माल मुक्तन मणि दमके ॥ ४॥ कर में गदा त्रिशूल कुठारा । पल बिच करैं अरिहिं संहारा ॥ पिंगल, कृष्णों, छाया नन्दन । यम, कोणस्थ, रौद्र, दुखभंजन ॥ सौरी, मन्द, शनी, दश नामा । भानु पुत्र पूजहिं सब कामा ॥ जा पर प्रभु प्रसन्न ह्वैं जाहीं । रंकहुँ राव करैं क्षण माहीं ॥ ८॥ पर्वतहू तृण होई निहारत । तृणहू को पर्वत करि डारत ॥ राज मिलत बन रामहिं दीन्हयो । कैकेइहुँ की मति हरि लीन्हयो ॥ बनहूँ में मृग कपट दिखाई । मातु जानकी गई चुराई ॥ लखनहिं शक्ति विकल करिडारा । मचिगा दल में हाहाकारा ॥ १२॥ रावण की गतिमति बौराई । रामचन्द्र सों बैर बढ़ाई ॥ दियो कीट करि कंचन लंका । बजि बजरंग बीर की डंका ॥ नृप विक्रम पर तुहि पगु धारा । चित्र मयूर निगलि गै हारा ॥ हार...

Shri Ram Raksha Stotram(श्री राम रक्षा स्तोत्रम् )

  विनियोग: अस्य श्रीरामरक्षास्त्रोतमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः । श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप छंदः। सीता शक्तिः । श्रीमान हनुमान कीलकम । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्त्रोतजपे विनियोगः । अथ ध्यानम्‌: ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपदमासनस्थं, पीतं वासो वसानं नवकमल दल स्पर्धिनेत्रम् प्रसन्नम । वामांकारूढ़ सीता मुखकमलमिलल्लोचनम्नी, रदाभम् नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डलम् रामचंद्रम ॥ राम रक्षा स्तोत्रम्: चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥1॥ ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् । जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं ॥2॥ सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् । स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥3॥ रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥ कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियः श्रुति । घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥ जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः । स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥ करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बव...

|| Shri Hanuman Chalisaa || ॥ श्री हनुमान चालीसा ॥

  ॥ श्री हनुमान चालीसा ॥ ॥ दोहा॥ श्रीगुरु चरन सरोज रज  निज मनु मुकुरु सुधारि । बरनउँ रघुबर बिमल जसु  जो दायकु फल चारि ॥ बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन-कुमार । बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार ॥ ॥ चौपाई ॥ जय हनुमान ज्ञान गुन सागर । जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥ राम दूत अतुलित बल धामा । अंजनि पुत्र पवनसुत नामा ॥ महाबीर बिक्रम बजरंगी । कुमति निवार सुमति के संगी ॥ कंचन बरन बिराज सुबेसा । कानन कुण्डल कुँचित केसा ॥४ हाथ बज्र अरु ध्वजा बिराजै । काँधे मूँज जनेउ साजै ॥ शंकर सुवन केसरी नंदन । तेज प्रताप महा जगवंदन ॥ बिद्यावान गुनी अति चातुर । राम काज करिबे को आतुर ॥ प्रभु चरित्र सुनिबे को रसिया । राम लखन सीता मन बसिया ॥८ सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा । बिकट रूप धरि लंक जरावा ॥ भीम रूप धरि असुर सँहारे । रामचन्द्र के काज सँवारे ॥ लाय सजीवन लखन जियाए । श्री रघुबीर हरषि उर लाये ॥ रघुपति कीन्ही बहुत बड़ाई । तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२ सहस बदन तुम्हरो जस गावैं । अस कहि श्रीपति कण्ठ लगावैं ॥ सनकादिक ब्रह्मादि मुनीसा । नारद सारद सहित अहीसा ॥ जम कुबेर दिगपाल जहाँ ते । कबि कोबिद कहि...