Aurangabad is a city of historical importance in Maharashtra. People living in other parts of the state regularly visit the city to travel and work. Keeping that in mind, the Regional Transport Office (RTO) in Aurangabad works towards ensuring a seamless flow of traffic and offering hassle-free RTO services for vehicle owners. Regional Transport Office (RTO) Aurangabad: An overview The RTO in Aurangabad is responsible for services and administrative activities related to vehicles, drivers, and traffic in the city. In collaboration with the Traffic Police Department, the Aurangabad RTO ensures that the transportation system of the city complies with regulations mentioned in The Motor Vehicles Act, 1988. Aurangabad RTO: Contact details You can connect with the RTO office in Aurangabad using their address, phone number or email ID. Here is the contact information for the same. See below the RTO office contact information in Aurangabad. RTO Office Code MH-20 Address of the office Reg...
As the new financial year 2023-24 is set to begin this week on April 1, 2023, taxpayers in India will be affected by several changes to the income tax rules. The changes were announced by Union Finance Minister Nirmala Sitharaman during the Union Budget presented on February 1, 2023. The recently passed Finance Bill 2023 too introduced some changes which are likely to affect some sections of taxpayers and investors. https://www.indiatimes.com/worth/news/income-tax-rule-changes-from-1-april-597536.html
वित्त मंत्रालय (Finance Ministry) ने केंद्रीय जीएसटी अधिनियम में संशोधन करते हुए कहा है कि जिन कंपनियों का जीएसटी रजिस्ट्रेशन 31 दिसंबर, 2022 या उससे पहले रद्द हो गया है और अगर वे इसकी बहाली के लिए नियत समय के अंदर आवेदन नहीं कर पाई हैं, तो अब उनके पास इसके लिए 30 जून, 2023 तक का समय है. https://www.zeebiz.com/hindi/economy/policy-initiatives/businesses-can-apply-for-revocation-of-gst-registration-cancellation-by-june-30-after-paying-taxes-and-penalty-123643?UTM_SRC=breakingnews
IPO Alert: कंपनी ने जनवरी के महीने में सिक्योरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) के पास आईपीओ पेपर्स फाइल किए थे, जिसे आज यानी 28 मार्च को मंजूरी मिल गई है. IPO Alert: अगर आप शेयर बाजार में पैसा कमाने के लिए एक अच्छे और बढ़िया मौके की तलाश कर रहे हैं तो बहुत जल्द आपको ये सुनहरा मौका मिलने वाला है. कैपिटल मार्केट रेगुलेटर सेबी ने एक और कंपनी के आईपीओ (IPO) को मंजूरी दे दी है. ये कंपनी जिंक ऑक्साइड मैन्युफैक्चरर जेजी केमिकल्स (JG Chemicals) है. कंपनी ने जनवरी के महीने में सिक्योरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) के पास आईपीओ पेपर्स फाइल किए थे, जिसे आज यानी 28 मार्च को मंजूरी मिल गई है. अब बहुत जल्द ये कंपनी शेयर बाजार में खुद को लिस्ट करा सकेगी और निवेशक इसके शेयर को खरीद-बेच सकेंगे. बता दें कि इस IPO के जरिए कंपनी के प्रमोटर्स ओएफएस यानी कि ऑफर फॉर सेल के जरिए भी कुछ शेयरों को बेचने का प्लान कर रही है. https://www.zeebiz.com/hindi/stock-markets/ipo-alert-sebi-approves-jg-chemicals-ipo-here-you-know-more-details-ipo-size-price-band-and-others-122960
5 Stocks for Next Week: बीते हफ्ते बाजार में तेजी लौटी. निफ्टी में साप्ताहिक आधार पर 2.45 फीसदी का उछाल दर्ज किया गया और यह 17359 पर बंद हुआ. बैंक निफ्टी में 3 फीसदी से ज्यादा की तेजी रही. निचले स्तरों पर फ्रेश खरीदारी की जा रही है. टेक्निकल आधार पर निफ्टी और बैंक निफ्टी का ट्रेंड पॉजिटिव दिख रहा है. निफ्टी के लिए पहला अवरोध 17500 के स्तर पर दिख रहा है और सपोर्ट 17200 के स्तर पर है. IIFL सिक्यॉरिटीज के अनुज गुप्ता ने अगले हफ्ते के लिए 5 स्टॉक्स को चुना है. आइए इन स्टॉक्स के टारगेट प्राइस और स्टॉपलॉस को जानते हैं. HDFC Bank का शेयर 1609 रुपए के स्तर पर बंद हुआ. इसके लिए अगले हफ्ते का टारगेट 1660 रुपए और स्टॉपलॉस 1574 रुपए का दिया गया है. इस हफ्ते इस शेयर में 3.13 फीसदी की तेजी आई. 1585 के स्तर पर इस शेयर में टेक्निकल ब्रेकआउट मिला है. JSW Steel का शेयर इस हफ्ते 688 रुपए के स्तर पर बंद हुआ. इसके लिए टारगेट 750 रुपए का और स्टॉपलॉस 654 रुपए का दिया गया है. 4 हफ्ते के कंसोलिडेशन के बाद स्टॉक ने ब्रेकआउट दिया है. इस हफ्ते इसमें 4.61 फीसदी का उछाल आया. चीन से बेस मेटल की डिमांड मे...
अंत नसलेल्या गोष्टीचा अंत जीवनामध्ये सुखालाही अंत नाही व तसेच दुःखालाही अंत नाही अंत म्हणजे शेवट जसा की या ब्रह्मांडाचा कुठेच शेवट नाही तसेच या पृथ्वीतलावरती समुद्राच्या पाण्याची खोली कुठपर्यंत आहे त्याचाही अंत नाही त्यामुळे ......
आनंद हा मनात व क्षणात शोधावा तो इतरत्र कुठेही नसतो. मन प्रसन्न असेल की मन आनंदी असते. आयुष्य क्षणात जगले की आनंद निर्माण होतो. त्यामुळे आनंदी रहा खुश रहा.
आपण चमत्कार मनात नाही, आपला विश्वास विज्ञानावर्ती "बाप दाखव नाही तर श्राध्द घाल" असे आपले विचार मंग आपण कशाला विश्वास ठेवू चमत्कारावर्ती. आज आपण विचार करतो की खरंच त्या काळी चमत्कार वगैरे घडत होते का? असा आपण विचार करतो. पण जर विज्ञान युगामध्ये विज्ञानात वैज्ञानिक योग्य गणित पद्धत वापरून एखाद्या प्रयोग करू शकतात आणि ते तंतोतंत योग्य कार्य करत असेल तर आपण त्यावरती विश्वास ठेवतो. म्हणजे समजा विज्ञानाने मोबाईल विकसित केला आणि त्याहून हे लक्षात आलं की आपण कोसो मैल दूर असलेला आपल्या प्रिय व्यक्तीशी आपण फोनवरती बोलू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती शंभर किलोमीटर अंतरावरती आहे आणि ती आपल्याला त्या ठिकाणाहून बोलत आहे त्या गोष्टीवरती आपला विश्वास आहे कारण त्याचा अनुभव आपण स्वतः आपल्या स्वतःच्या कानाने घेत आहोत. त्यामुळे आपण शंभर टक्के खात्री करून सांगू शकतो कि ती व्यक्ती शंभर किलोमीटर वरती आहे व ती आपल्याशी बोलत आहे हेच जर आयुर्वेदात सांगायचं झालं किंवा प्राचीन काळात घडलेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल सांगायचं झालं तर आपला विश्वास त्यावरती बसत नाही म्हणजेच एखाद्याच्या मनात काय...
औरंगाबाद सोमवार दिनांक 30 जानेवारी 2023 लोकमत या पेपर मध्ये प्रकाशित झालेला लेख. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी शासन स्तरावर सतत प्रयत्न सुरू असतात. या अंतर्गत कृषी पदवीधारकांना अनुदानावर कीटकनाशक फवारणी ड्रोन उपलब्ध करण्याची योजना कृषी विभागाने आणली आहे. कृषी पदवीधर आणि शासनाच्या कृषी संस्थांना हे ड्रोन दिले जात आहे. शेतकऱ्यांनी या ड्रोन चा वापर केल्यास कमी वेळेत जास्त क्षेत्रावर फवारणी शक्य आहे. शिवाय यासोबत विषबाधेचा धोकाही घटतो. ड्रोनसाठी अनुदान पिकावर कीटकनाशक फवारणीसाठी अत्याधुनिक ड्रोनचा वापर केल्यास कमी कालावधीत आणि कोणताही धोका न होता फवारणी शक्य आहे. ड्रोनची बाजारातील किंमत शेतकऱ्यांना परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन कृषी पदवीधारकांना एक उपजीविकेचे साधन या निमित्ताने उपलब्ध करण्याच्या उद्देशाने कृषी पदवीधरांना ड्रोन खरेदीसाठी सात लाखापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोणाला घेता येणार कृषी फवारणीचा ड्रोन कृषी पदवीधर आणि शासनाच्या कृषी विज्ञान संस्था, कृषी उत्पादक कंपनी, कृषी सह सेवा संस्था, कृषी अवजारे ...
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट आयडीपी असेल तर जगभरातील विविध देशांमध्ये कायदेशीर रित्या वाहन चालवण्याची परवानगी मिळते. विदेशातील ट्रिपदरम्यान अनेक जण बस टॅक्सी या सार्वजनिक वाहतुकीऐवजी बाईक आणि कारणे तेथील रस्त्यावर फिरणे पसंत करतात. भारतात आयडीपी कसा मिळवावा याबाबत जाणून घेऊया. त्यासाठी काय पात्रता लागते. भारतात आयडीपी साठी पात्र होण्यासाठी तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे व तुमच्याकडे वैद्य भारतीय चालक परवाना असणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. तुम्हाला ओळखीचा पुरावा द्यावा लागेल. तुम्ही राहत असलेल्या पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल. पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्र, तुमचा सध्याचा ड्रायव्हिंग चा परवाना द्यावे लागेल. अर्ज कुठून करायचा. कोणत्याही अधिकृत प्रादेशिक परिवहन कार्यालयात आरटीओ किंवा ऑनलाईन आयडीपी अर्ज मिळवता येतो, यासाठी सध्या एक हजार रुपये फी आहे. जी अर्जावेळी भरावी लागते. भारतात आयडीपी जारी होण्यासाठी साधारणपणे एक आठवडा लागतो. तुम्हाला आयडीपी मेल द्वारे किंवा आरटीओ मधून वैयक्तिकरित्या ही मिळवता येईल. विदेशात वाहन चालवताना आयडीपी सोब...
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम जोमाने सुरू आहे. या मंदिराच्या दरवाजांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली डेपोतील उच्च प्रतीच्या सागवान लाकडांचा वापर केला जाणार आहे. यासाठी लार्सन अँड टूब्रो कंपनीचा चमू आलापल्लीत दाखल झाला आहे. आलापल्ली च्या जंगलातील उच्च प्रतीचे सागवान देशात प्रसिद्ध आहे. राम मंदिर ट्रस्टने आणि या मंदिराची उभारणी करत असलेल्या लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या चमूने देशाच्या इतरही काही भागातील सागवानाची चाचणी केली. पण राम मंदिराच्या उभारण्यात लागणाऱ्या दरवाजाचे आणि खिडक्यांसाठी अपेक्षित दर्जाचे सागवान त्यांना मिळाले नाही. आलापल्ली येथील महाराष्ट्र वन विकास मंडळाच्या डेपोतील (एफ डी सी एम) सागवान मात्र त्यांच्या पसंतीत उतरले आहे. याप्रमाणे लाकडांचा दर्जा तपासून उत्कृष्ट असणाऱ्या लाकडांची निवड करणे सुरू केले आहे. नक्षी कामासाठी होणार वापर आलापल्लीतील सागवानाचा वापर 45 दरवाजे खिडक्यांसाठी व राम मंदिराच्या पहिल्या माळ्यावरील धार्मिक चिन्हे कोरण्यास केला जाणार आहे. त्यासाठी सागवान कापून अयोध्येला न...
अंत नसलेल्या गोष्टीचा अंत,शेवटी काय तर अंत नसलेल्या गोष्टीचा कधीही अंत नसेल असे मला वाटत आहे. आपण कितीही विचार केला तरी विषय नेहमी नविन असेल पण त्या विषयाचा अंत होणार नाही. विषय कोणताही असो जसे की जीवन जगणे असो किंवा जीवनाचा आनंद घेणे असो नेहमी जीवन जगतांनी आपल्याला अनेक अडचणी येतात. पण कर्तव्यदक्ष असणारे नेहमी प्रत्येक संकटांना सामोरे जातात.एखादे संकट आले म्हणून ते खचून जात नाही.नेहमी संकटांशी दोन हात करायला तयार असतात. जसे की आपण ज्यांना छोटी छोटी संकटे म्हणतो ते मुळात छोटी नसतात. फक्त आपला समजण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आपण एखाद्या संकटांना छोटे किंवा मोठे असे विभगतो पण मुळात संकट हे संकट असते ते कधीही छोटे किंवा मोठे नसतात. फक्त एखाद्या संकटावर उपाय लवकर मिळतो किंवा अनुभव असल्याकारणाने ते हाताळायला सोपे जाते म्हणजे ते संकट छोटे आहे असा त्याचा अर्थ होत नाही. उदा.आपण रस्त्याने चालतो तेव्हा जर आपल्या पायात एखादा काटा घुसला ते आपण घाई केली की तो काटा आपल्या पायात मोडतो, पण समजा अगोदर आपल्या पायात काटा मोडण्याचा अनुभव जर आपल्याला असेल तर दुसऱ्या वेळी मात्र आपण तसे होऊ नये यासाठी दक...
कर्ज घेऊन वाहन खरेदी केल्यानंतर बँकेचे कर्ज भरल्यानंतर वाहनावर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वाहन मालकाला आरटीओ कार्यालय आणि बँकांच्या चकरा माराव्या लागतात. मात्र आता राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने कर्जाचा बोजा उतरवण्यासाठी 'फेसलेस' सेवा सुरू करण्याचे आदेश आरटीओ कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना घरबसल्या वाहनावरील कर्जाचा बोजा कमी करता येणार आहे. आरटीओ कार्यालयात गेल्याशिवाय कोणतेही काम होत नाही, असाच अनेक वर्ष वाहनधारक लोकांचा अनुभव होता, मात्र आता ऑनलाईन पद्धतीने आरटीओ कार्यालयात न जाता ही वाहना संबंधी विविध कामे फेसलेस सेवेच्या माध्यमातून करणे शक्य होत आहे. वाहनावर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आतापर्यंत ऑनलाईन प्रणाली होती. परंतु त्यासाठी अर्ज करून बँकेकडे जाऊन त्यावर सह्या घेऊन शुल्क भरून आरटीओ कार्यालयात कागदपत्रे जमा करावे लागत होती. त्यानंतर वाहन मालकाला नवीन प्रमाणपत्र टपाल कार्यालयामार्फत पाठवले जाते होते. आता केंद्र सरकारच्या आदेशानंतर ही सेवा आधार क्रमांकाच्या आधारे 'फेसलेस' देण्याच्या सूचना...
GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi GDCA Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की, आजची परिस्थिती पाहता शिक्षण प्रणालीत दिवसेंदिवस बदल होत चालले आहेत. पूर्वीच्या शिक्षण प्रणालीत व आजच्या शिक्षण प्रणालीत खूप बदल घडून आलेले आहेत. पूर्वी दहावी-बारावी म्हणजे खूप शिक्षण झाले असे म्हणायचे. परंतु आता दहावी बारावी झाली म्हणजे ती बोर्डाची परीक्षा फक्त पुढच्या अभ्यासक्रमासाठी जाण्यासाठी त्याचे गुण ग्राह्य धरले जातात एवढेच!!! GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi आपल्याकडे फक्त दहावी-बारावी उत्तीर्ण एवढेच प्रमाणपत्र असेल तर आपल्याला कोणत्याही संस्थेत किंवा एखाद्या कंपनीत काम करायचे म्हटले तरीही आपल्याला पाहिजे तशी नोकरी भेटत नाही व पुरेसा पगारही!!! कारण आता कुठेही आपण नोकरी करण्यासाठी गेलो की, पहिले आपली शैक्षणिक पात्रता काय आहे? हे पाहिले जाते .आता दहावी व बारावीनंतर बरेच अभ्यासक्रम व वेगवेगळे कोर्स आपल्याला पहावयास मिळतात. परंतु प्रत्येक मुलगा हा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे हे खर्चिक अभ्यासक्रम किंवा ...
SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information In Marathi SAP Course Information In Marathi येत्या काही वर्षांमध्ये पाहायला गेलो तर आयटी इंडस्ट्रीने वेगाची प्रगती केलेली आपण पाहतो प्रत्येक वेळेस आपण काही ना काही नवीन सॉफ्टवेअर किंवा एप्लीकेशन त्याचा वापर केलेला पाहत असतो तसेच काही वर्षांपूर्वी या सॉफ्टवेअरने या क्षेत्रात प्रवेश घेतला तेव्हापासून सर्वात जास्त वापरला जाणारा सॉफ्टवेअर आहे. वयाची प्रगत वैशिष्ट्ये ही आयटी विश्वावर राज्य करत आहे. जर नवीन कौशल्य सह तुम्ही देखील आयटी कंपन्यांमध्ये पाऊल टाकण्यास इच्छुक असाल तर SAP हा एक सर्वोत्तम कोर्स आहे व हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या कंपनीसह चांगले पॅकेज देखील नक्कीच लाभेल. SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information In Marathi एस . ए . पी म्हणजे नक्की काय व ते कशासाठी वापरले जाते एस.ए.पी हे एक सॉफ्टवेअर आहे व त्याचे सिस्टम्स अप्लिकेशन्स आणि प्रोडक्ट्स यामध्ये महत्त्वाचे काम म्हणजे डेटा प्रोसेसिंग. एस ए पी हे सॉफ्टवेअर एका जर्मन कंपनीने लॉन्च केले होते व त्यावेळेस त्याला सिस्टम डेव्हलपमेंट हे नाव पडलं. एस के पी...